Wednesday, March 18, 2026

भारत सरकार सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

 

भारत सरका


र सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

अशी कोणतीही योजना केंद्र शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करू नये तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026

    महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे * कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई कर...