Wednesday, March 18, 2026

भारत सरकार सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

 

भारत सरका


र सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

अशी कोणतीही योजना केंद्र शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करू नये तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये.

No comments:

Post a Comment

मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका!

  मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका! #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्प...