Monday, June 15, 2026

सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.


 

1.      वैद्यकीय आणीबाणी ही कधीही आर्थिक संकटाचे कारण बनू नये. ४३ कोटींहून अधिक आयुष्मान भारत कार्डे वितरित झाल्यामुळे आज लाखो कुटुंबांना गरजेच्या वेळी कॅशलेस उपचार आणि आर्थिक संरक्षणाची सुविधा मिळत आहे. सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 15.06.2026

  एकल महिला धोरणासाठी १७ जून रोजी जिल्हास्तरीय बैठक; ठोस उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   अमरावती, दि १५ ...