एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो. वाढती कनेक्टिव्हिटी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकास यांना या एक्सप्रेसवे क्रांतीने नवी गती दिली आहे. . . From just 1,000 km of expressways in 2014 to 7,332+ km in 2026, India's road infrastructure has witnessed unprecedented growth. Connecting regions, boosting economic activity, reducing travel time, and bringing opportunities closer to every citizen — the expressway revolution is transforming the nation. #LongestServingElectedPMModi
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Subscribe to:
Post Comments (Atom)
DIO NEWS AMRAVATI 10.06.2026
शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...
-
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासा...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...

No comments:
Post a Comment