Wednesday, June 10, 2026

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो.


 

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो. वाढती कनेक्टिव्हिटी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकास यांना या एक्सप्रेसवे क्रांतीने नवी गती दिली आहे. . . From just 1,000 km of expressways in 2014 to 7,332+ km in 2026, India's road infrastructure has witnessed unprecedented growth. Connecting regions, boosting economic activity, reducing travel time, and bringing opportunities closer to every citizen — the expressway revolution is transforming the nation. #LongestServingElectedPMModi

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...