मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या ‘ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य’ या शीर्षकाखाली एक पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील काही महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.
No comments:
Post a Comment