Wednesday, February 21, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;

5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 21 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास सादर केले आहे. त्यांनी 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे अर्ज, महाविद्यालयाचे उपस्थितीपत्रक व मार्कशिट कार्यालयात सादर करावयाची आहे. तरी दि. 5 मार्च 2024 पर्यंत कार्यालयात आवश्यक कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...