भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;

5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 21 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास सादर केले आहे. त्यांनी 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे अर्ज, महाविद्यालयाचे उपस्थितीपत्रक व मार्कशिट कार्यालयात सादर करावयाची आहे. तरी दि. 5 मार्च 2024 पर्यंत कार्यालयात आवश्यक कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती