भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;
5 मार्चपर्यंत
अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 21 (जिमाका): सामाजिक न्याय
विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षातील
नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास सादर केले आहे. त्यांनी
2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे अर्ज, महाविद्यालयाचे उपस्थितीपत्रक व मार्कशिट कार्यालयात
सादर करावयाची आहे. तरी दि. 5 मार्च 2024 पर्यंत कार्यालयात आवश्यक कागदपत्र सादर करावेत,
असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment