प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
कोयना,धोम,कण्हेर,वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात जमिनी वाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
#हिवाळीअधिवेशन2022
Comments
Post a Comment